नीरा देवघर, भाटघर व गुंजवनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर भरपूर असल्याने वीर धरणाच्या पाणी पातळी मध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने दिनांक ०८/०७/२०२६ दु. २.०० वाजता वीर धरणाची पाणी पातळी ५७८.७५ मी. इतकी असून उपयुक्त पाणीसाठा ८.२१ टीएमसी. झाला असून वीर धरण ८७.२७% इतके भरले आहे.



